मुंबई -राज्य सरकारने 1 ते 15 मे पर्यंत लावलेले कडक निर्बंध अर्थात लॉक डाऊन पुढील 31 मे पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने काढले असून ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 1 जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दलचा आदेश काढण्यात आला आहे. 31 मे पर्यंत कठोर निर्बंध वाढवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता, मात्र […]
ई पास मिळण्यात अडचण !जिल्हाधिकारी कार्यालयात यंत्रणाच नाही !
बीड – राज्य शासनाने जिल्ह्या बाहेर प्रवास करण्यासाठी ई पास आवश्यक आल्याचे म्हटले आहे,याबाबत सगळीकडे बातम्या देखील आल्या आहेत,मात्र अनेक जणांनी बाहेर गावाला जाण्यासाठी ई पास मिळावा म्हणून अर्ज केला मात्र टोकन आय डी नंतर पास मिळत नसल्याने वैताग आला आहे .जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने याबाबत अद्याप तरी काहीच यंत्रणा सुरू करण्यात आली नसावी म्हणून लोकांना […]
अंत्यविधी,आजार ,अत्यावश्यक कारणांसाठी ई पास आवश्यक !
मुंबई – कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राज्य शासनानं पुन्हा एकदा काही कठोर पावलं उचण्यास सुरुवात केली. ज्याअंतर्गत राज्यात ‘ब्रेक दि चेन’अंतर्गत असणारे निर्बंध आणखी कठोर करण्यात आले. यासोबतच प्रवासावरील निर्बंधही अधिक कडक करण्यात आले. याच धर्तीवर राज्यात पुन्हा एकदा ई- पासची तरतूद करण्यात आली असून, त्यासाठी रितसर अर्ज करण्याची आवश्यकता असणार आहे. अत्यावश्यक कारणांसाठी […]