बीड – नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष रणजितसिंह चौहान यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते. बीड नगर पालिकेत आपल्या कार्यकर्तृत्वामुळे वेगळा ठसा उमटवणारे म्हणून त्यांची कारकीर्द लक्षात राहणारी आहे.नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांचे निकटवर्तीय म्हणून ते परिचित होते.दीर्घकाळ नगरसेवक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.बीड शहरातील सामाजिक,राजकीय क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान […]
शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा होणार !
बीड – अटल अमृत योजनेचे काम पूर्णत्वाकडे आहे मात्र विज वितरण च्या कनेक्शन वरून योजना कार्यान्वित होण्यात अडचणी येत होत्या.या प्रश्नावर बीडचे आ संदिप क्षीरसागर यांनी सातत्याने राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे पाठपुरावा केला.अखेर तनपुरे यांच्या सूचनेवरून वीज कनेक्शन चा मुद्दा निकाली निघाला आहे.त्यामुळे येत्या काही दिवसानंतर बीड शहराला तीन दिवसाआड पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. […]
पोलीस भरतीमध्ये घोटाळा ! बीडच्या तिघांसह दहा जणांना अटक !!
बीड – टीईटी, आरोग्य विभाग,म्हाडा नंतर आता पोलीस भरती मध्ये देखील बीडच्या काही लोकांनी गैरप्रकार केल्याचे स्पष्ट झाले आहे.डमी उमेदवार म्हणून तीन वेळा परीक्षा देणाऱ्या सह दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या प्रकाराने खळबळ उडाली आहे.अटक केलेल्या आरोपीमध्ये तिघेजण बीडमधील असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज अँड व्युज ला दिली. आता पोलिस भरतीमध्ये देखील बीडच्या महाठगांनी प्रताप […]
वडवणीत राष्ट्रवादी, केज आघाडी तर शिरूर, आष्टी ,पाटोदा मध्ये भाजप !
बीड- नगर पंचायत च्या नगराध्यक्ष आणि उपाध्यकक्ष पदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत वडवणी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ने तर केजमध्ये आघाडी आणि आष्टी,पाटोदा शिरूर मध्ये भाजप ने बाजी मारली.प्रतिष्ठित अशा वडवणी मध्ये भाजप चे सदस्य गैरहजर राहिल्याने राष्ट्रवादी ने बाजी मारली . बीड जिल्ह्यातील पाच नगर पंचायत साठी मागील महिन्यात निवडणूक झाली.यामध्ये तीन नगर पंचायत वर भाजपने […]
उद्योजक राहुल बजाज यांचे निधन !
मुंबई – पद्मभूषण तथा राज्यसभेचे माजी खा राहुल बजाज यांचे निधन झाले . गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते.त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले .गेल्या काही वर्षांपासून ते कर्करोगाने त्रस्त होते.त्यांच्या निधनाने उद्योग क्षेत्राची मोठी हानी झाली आहे . राहुल बजाज यांचा जन्म १० जून १९३८ साली झाला. राहुल बजाज यांचे अर्थशास्त्र आणि विधीमध्ये […]
सोमवारी शासकीय सुट्टी !
मुंबई – गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे राज्यात दोन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून सोमवारी सर्व शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे गेल्या 28 दिवसापासून मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात लता मंगेशकर यांच्यावर उपचार सुरू होते निमोनिया कोरोना या सारख्या आजारामुळे लतादीदींना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते रविवारी सकाळी आठ वाजता त्यांची प्राणज्योत […]
जिल्ह्यात 115 पॉझिटिव्ह तर 1477 निगेटिव्ह !
बीड जिल्ह्यात आज दि 5 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1592 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 115 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1477 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात अंबाजोगाई 10 आष्टी 23 बीड 19 धारूर 2 गेवराई 12 केज 9 माजलगाव 6 परळी 19 पाटोदा 7 […]
जिल्ह्यातील 1865 निगेटिव्ह !
बीड जिल्ह्यात आज दि 3 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2014 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 149 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1865 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात अंबाजोगाई 20 आष्टी 25 बीड 34 धारूर 8 गेवराई 9 केज 7 माजलगाव 16 परळी 10 पाटोदा 11 […]
मंगळवारी 115 इन अन 180 आउट !
बीड जिल्ह्यात आज दि 1 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1098 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 115 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 983 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात अंबाजोगाई 19 आष्टी 18 बीड 30 धारूर 2 गेवराई 10 केज 6 माजलगाव 7 परळी 7 पाटोदा 4 […]
अर्थसंकल्पात नेमकं काय !
नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावर्षीच्या अर्थसंकल्पात कर दात्यांना कोणताही दिलासा दिलेला नाही.डिजिटलायजेशन वर भर देताना अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सुविधा देण्याची घोषणा केली आहे.विशेष म्हणजे आरबीआय यावर्षी डिजिटल रुपया मार्केट मध्ये आणेल असे सांगताना त्यांनी क्रिप्टो करन्सी वरील उत्पन्नावर 30 टक्के कर लावण्याचे संकेत दिले आहेत. सौर ऊर्जा निर्मितीसाठी १९,५०० कोटीराज्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी १ लाख […]