News & View

ताज्या घडामोडी

Tag: #सीएस बीड

  • निर्बुद्ध वाचळवीर !

    विशेष संपादकीय / लक्ष्मीकांत रुईकर आपण कोणाच्या पोटी जन्म घ्यावा ,आपला धर्म कोणता असावा ,आपली जात कोणती असावी, आपला पंथ कोणता, असावा आपली भाषा कोणती असावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं नाव काय असावं हे कोणाच्याच हातात नसतं .विशेष म्हणजे अनेक वेळा कोण कुठल्या जातीत जन्मला म्हणून तो मोठा झाला तेव्हा त्याने नावलौकिक मिळवला असं…

  • वादग्रस्त भरती रद्द ! आरोग्यमंत्री सावंत यांचा निर्णय !!

    बीड- ज्या भरती प्रक्रियेवरून बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे यांचे निलंबन झाले ती भरती प्रक्रिया आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी स्थगित केली आहे.त्यामुळे पैसे देणाऱ्यांनी आता पुढाऱ्यांच्या घरी चकरा मारणे सुरू केले आहे. बीडच्या लोखंडी सावरगाव या ठिकाणच्या रुग्णालयात आरोग्य भरतीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या भरतीचे कंत्राट ज्या कंपनीला देण्यात आलं…

  • रट्टा बसताच नगर पालिकेने केले कर्ज निल !

    बीड- येथील नगर परिषदचे नाट्यगृह बांधकामासाठी बीड च्या द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकने रु.एक कोटी फक्त कर्ज सन २००६ मध्ये दिले होते. खाते एन पी ए होऊन देखील कर्ज बाकी न भरल्यामुळे बँकेने कर्जासाठी तारण दिलेल्या नाट्यगृह मालमत्तेचा सांकेतिक ताबा सरफेसी-२००२ या कायद्यातर्गत दि.१६/०६/२०२३ रोजी घेतला होता. सदर कार्यवाहीमुळे मुख्याधिकारी श्रीमती नीता अंधारे मॅडम यांनी…

  • जिल्ह्यातील तब्बल 66 हजार विद्यार्थी आधार विना !

    बीड- बीड जिल्ह्यातील तब्बल 66 हजार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्यापही सरळ पोर्टलवर जोडले गेलेले नाहीत.पाच लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट झाले आहेत मात्र ज्यांचे आधार कार्ड अपडेट झाले नाहीत त्या शाळांना दोन दिवसात अपडेट बाबत सूचित करावे अन्यथा त्या शाळांचे यु डायस नंबर रद्द करण्यात येतील असा इशारा शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी दिला आहे….

  • सरसकट विद्यार्थ्यांना मोफत गणवेश नाहीच !

    बीड- समग्र शिक्षा अभियानातून पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत दोन गणवेश देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला.मात्र निधी वाटप करताना 300 रुपये प्रति विद्यार्थी याप्रमाणे निधी दिला आहे.त्यातही सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार नाहीये.बीपीएल वरील विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचा लाभ मिळणार नसल्याने पालकात नाराजी आहे.बीड जिल्ह्यात 1 लाख 14 हजार 993 विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यासाठी निधी वितरीत…

  • बीडमध्ये गोळीबार,दोन जखमी !

    बीड- शहरातील कालिका नगर,चराठा रोड भागात दोन गटात झालेल्या वादातून गोळीबाराची घटना घडली आहे.यामध्ये दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.घटनास्थळी पोलीस अधीक्षक यांच्यासह मोठा फौजफाटा पोहचला आहे. कालिका नगर कमानी जवळ शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दोन गटात हाणामारी झाली.यामध्ये गायकवाड नामक व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये दोघेजण जखमी झाले…

  • मंत्री बँकेने नाट्यगृह केले सील !कर्जाचा छदाम ही न भरल्याने कारवाई !!

    बीड– तब्बल दहा वर्षांपासून बांधकामासाठी घेतलेले कर्ज न फेडल्याने अखेर बीडचे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह ताब्यात घेऊन सील करण्याची कारवाई द्वारकादास मंत्री बँकेने केली.नगर पालिकेने या नाट्यगृहाच्या माध्यमातून लाखो रुपये उत्पन्न मिळवले मात्र बँकेला दमडी न भरल्याने अखेर या कारवाईला सामोरे जावे लागले. येथील व्दारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेने बीड नगर परिषदेच्या नाट्यगृहाचे बांधकामाकरिता कर्ज दिले…

  • घर पाडण्याची नोटीस मिळाल्याने केलं विष प्राशन !

    बीड- गायरान आणि शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्याची नोटीस प्रशासनाने दिल्यानंतर भारत अवचार याने विष प्राशन केल्याने खळबळ उडाली आहे. अवचार याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणी आंदोलन करण्याचा इशारा रिपाई ने दिला आहे. बीड शहरातील इंदिरानगरसह विविध भागातील रहिवाशांना घरे तोडण्यासाठी नोटीस देण्यात आलेल्या आहेत. अगोदरच गरिबी आणि कर्ज काढून बांधलेले घर तोडण्याच्या…

  • जीएडी पंधरा अन शिक्षण विभाग दहा हजार ! शिक्षक बदल्यात लाखोंची उलाढाल !!

    बीड- जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने प्राथमिक पदवीधर, प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख यांच्या घाऊक बदल्या नुकत्याच केल्या.यामध्ये मोठ्या प्रमाणावर पैशाचा खेळ चालला.जीएडी अर्थात सामान्य प्रशासन आणि शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रत्येकाकडून किमान पंचवीस अन जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये घेऊनच बदल्यांचे काम केले. बीड जिल्हा परिषद मध्ये दाम घेतल्याशिवाय कोणतेच काम होत नाही हे वेगळे सांगायची…

  • साखर उत्पादन आणि इथेनॉल निर्मितीत राज्याची भरारी !

    पुणे-साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असून जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, राज्यातील साखर कारखान्यांची वार्षिक इथेनॉल निर्मितीची क्षमता २२६ कोटी लिटरवरून २४४ कोटी लिटरपर्यंत वाढली असून पुढील वर्षाअखेरीस ती ३०० कोटी लिटरपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. ‘संपलेल्या गाळप हंगामात सर्वाधिक २१० साखर कारखान्यांकडून गाळप झाले. २२ जिल्ह्यातील कारखान्यांकडून १०५२ लाख टन ऊसाचे गाळप होऊन १०५…