Tag: #बीडन्यूज
-
वासनवाडी शिवारातील वादग्रस्त फेरफार रद्द !
बीड- शहरातील वासनवाडी शिवारातील वादग्रस्त फेरफार रद्द करण्याचे आदेश देत उपविभागीय अधिकारी यांनी मंडळ अधिकारी सचिन सानप यांना दणका दिला आहे.या प्रकरणात ऍड दीपक कुलकर्णी यांनी गेल्या अनेक महिन्यापासून कायदेशीर लढा उभारला होता. वासनवाडी शिवारातील गट नं-१५० अ मधील फेरफार ३०५० फेरफार प्रकरणात मंडळअधिकारी सचिन सानप यांनी आपल्या पद व अधिकाराचा गैरवापर केला होता.याप्रकरणात अपिलार्थी…
-
21 लाखांपेक्षा अधिक मतदार बजावणार हक्क !
बीड -बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी 21 लाख 15 हजार 813 इतके मतदार असून यामध्ये 11 लाख 20 हजार 529 पुरुष व 9 लाख 95 हजार 245 स्त्री मतदार तर 39 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात मतदानासाठी निवडणूक विभागाकडून 2 हजार 355 मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. यामध्ये शहरी भागात 441 व ग्रामीण भागात 1914…
-
शेतकऱ्यांना कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ- मुख्यमंत्री !
मुंबई – शेतकऱ्यांच्या एक लाख ६० हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. बीड जिल्ह्यातील किसान क्रेडीट कार्डच्या डिजीटल प्रकल्प – जनसमर्थचा शुभारंभ दूकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहणारे आहे. डिजीटल क्रांतीचा वापर शेतकऱ्यांसाठी करण्याचा पंतप्रधान…
-
प्रीतम ला विस्थापित होऊ देणार नाही- पंकजा मुंडे !
मुंबई- भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी पंकजा यांनी आपल्या बहीणीचं तिकीट कापून आपल्याला उमेदवारी मिळाली असली तरी प्रीतम ताईला आपण विस्थापित करणार नाही, असं मोठं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. “माझी उमेदवारी जाहीर झाली ही गोष्ट माझ्यासाठी नक्कीच सन्मानजनक आहे. त्यामुळे माझ्या भावना आभाराच्या…
-
देशभरात साजरा होणार मराठवाडा मुक्ती संग्राम दिन !
नवी दिल्ली- केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.हैदराबाद स्वतंत्र्य लढ्यातील शहीदांचे बलीदान लक्षात राहवे यासाठी हा दिवस देशभरात साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.मराठवाड्यासाठी हा गौरवपूर्ण निर्णय असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतुन मुक्त झाला. हैद्राबाद मुक्ती संग्राम यशस्वी करुन मराठवाड्यातील जनतेने निजामाच्या अन्यायी राजवटीविरुद्धचा लढा यशस्वी केला. तो…
-
देशात सीएए लागू !
नवी दिल्ली- केंद्र सरकारने सीएए कायद्याबाबत अधिसूचना जारी केली आहे.यामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश मधील शरणार्थी नागरिकांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. सीएए कायदा लागू झाल्यानंतर आता जे शरणार्थी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून भारतात दाखल झाले आहेत. त्यांना भारताचं नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यामध्ये मुस्लिमांशिवाय हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारशी या धर्माच्या लोकांचा समावेश…
-
ठाकरेंचे आ रविंद्र वायकर यांचा शिवसेनेत प्रवेश !
मुंबई- उद्धव ठाकरे गटाचे आ रविंद्र वायकर यांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.वायकर हे गेल्या काही दिवसापासून ईडी च्या रडारवर होते,त्यामुळे त्यांचा प्रवेश झाल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी रवींद्र वायकर यांचा पक्षप्रवेशाचा जंगी कार्यक्रम पार पडला. रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या अनेक…
-
पंकजा मुंडेंकडून लोकसभेचे संकेत !
शिरूर- लोकसभा निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या,पूढे मी तुमची काळजी घेईल असे म्हणत भाजपच्या माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले. भाजपने आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 195 उमेदवारांची घोषणा केली होती, मात्र त्यामध्ये महाराष्ट्रातून एकाही उमेदवारांची घोषणा झाली नव्हती. त्यामुळे राज्यातील उमेदवारांची घोषणा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे….
-
मराठा आंदोलकांनी माजी आ धोंडे यांचा कार्यक्रम बंद पाडला!
आष्टी- गाव चलो अभियानात चोभा निमगाव गावात पोहचलेल्या भाजपचे माजी आ भीमराव धोंडे यांच्या कार्यक्रमात मराठा तरुणांनी घोषणाबाजी करत कार्यक्रम बंद पाडला. मराठा आरक्षणाच्या विषयावरून सध्या सर्वत्र वातावरण तापले असून त्याचा फटका राजकीय मंडळींना सहन करावा लागत आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याचे भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांचा कार्यक्रम मराठा आंदोलकांनी बंद पाडला असून, जोपर्यंत…
-
दगड द्या पण जरा धडाचा आकार असलेला द्या- नाईकवाडे !
बीड- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे माजी नगरसेवक अमर नाईकवाडे, फारूक पटेल,मोईन मास्टर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.2019 ला झालेली चूक यावेळी होणार नाही,सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय विधानसभा उमेदवारीचा निर्णय घेतला जाणार नाही असा शब्द यावेळी कृषिमंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला. मंगळवारी बीड नगरपालिकेचे मा. गटनेते फारुक…