News & View

ताज्या घडामोडी

Tag: #गोगलगायी

  • नुकसानीचे तातडीने पंचनामे करा- कृषिमंत्री मुंडेंचे आदेश !

    परळी-कमी पावसात दमट हवामानामुळे गोगलगायीची समस्या निर्माण झाली आहे यामुळे बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, याचे लवकरात लवकर पंचनामे करावे व नियमानुसार पुढील प्रक्रिया करावी असे निर्देश देत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज परळी येथे केले. कृषिमंत्री मुंडे यांनी आज परळी तालुक्यातील वाघबेट आणि वेळब…