नवी दिल्ली – भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.बीसीसीआयचे चेअरमन सौरव गांगुली आणि विराट यांच्यातील कथित वादाची किनार या राजीनाम्यामागे असल्याची चर्चा आहे.आता वन डे सह टी ट्वेन्टी आणि कसोटी तिन्ही संघाच्या कर्णधारपदी कोण असेल याबाबत चर्चा सुरू झाली आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या कसोटी मालिकेतील टीम इंडिच्याच्या पराभवानंतर विराट कोहलीने […]