बीड- बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात जवळपास 24 लाख मेट्रिक टन ऊस अजूनही शेतात उभा आहे.बारा चौदा महिने झाले तरी तोड होत नसल्याने उसाला पांढरे तुरे आले आहेत.लाख मोलाचं पीक डोळ्यादेखत वाळून जात असल्याने शेतकरी हताश झाला आहे.राज्य सरकारने याबाबत स्थानिक प्रशासनामार्फत उपाययोजना सुरू केल्या असल्या तरी मे अखेर पर्यंत कारखाने सुरू राहील तरी संपूर्ण उसाचे […]
जयभवानीच्या गळीत हंगामाचा शुभारंभ !
गेवराई – स्पर्धेत टिकण्यासाठीजयभवानी शिस्त आणि व्यावहारिकता जोपासत इतरांच्या तुलनेत ऊसाला सरस भाव देईल, कार्यक्षेत्रात नोंदणी झालेल्या सर्व ऊसाचे गाळप करण्यासाठीजयभवानीची कार्यक्षमता वाढविली असल्याचे प्रतिपादन चेअरमन अमरसिंह पंडित यांनी केले. कारखान्याच्या ३९ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ करतांना ते बोलत होते. दिपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर श्री क्षेत्र नारायण गडाचे मठाधिपती ह. भ. प. शिवाजी महाराज व […]
वैद्यनाथ, जयभवानी ब्लॅकलीस्टेड !
मुंबई – राज्यातील तब्बल 44 सहकारी साखर कारखान्यांना वेगवेगळ्या कारणांमुळे काळ्या यादीत टाकण्यात आले आहे,यामध्ये माजीमंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ करखाण्यासह माजी आ अमरसिंह पंडित यांच्या जयभवानी कारखान्याचा देखील समावेश आहे . गळीत हंगामासाठी तयार असलेल्या १९० कारखान्यांची नियमित ऊसदर देणे, विलंबाने उसाची रक्कम देणे आणि वेळेत ऊसदर न दिल्याने झालेली […]