मुंबई – राज्य सरकारमधील मंत्री परस्पर निर्णय जाहीर करतात ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तक्रार किती सत्य आहे याचा प्रत्यय गुरुवारी पुन्हा एकदा आला .राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पाच टप्यात अनलॉक केलं जाईल अशी घोषणा पत्रकार परिषदेत केली मात्र त्यानंतर काही वेळातच राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने अनलॉक बाबत अद्याप काहीही निर्णय झाला नसल्याचे […]