मुंबई – जागतिक पातळीवर महाराष्ट्रासह देशाचे नाव उज्वल करणारे ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांचा रजेचा राज थेट शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीच मंजूर केला आहे.डिसले यांच्या अर्जावर सोलापूरच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी आक्षेप घेत हा अर्ज चौकशीसाठी ठेवला होता.या प्रकरणी मिडियामधून टीका झाल्यानंतर आता मंत्रालयातून थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागला आहे. आपल्या शिकवण्याच्या […]
देवी पावली ! घटस्थापनेपासून मंदिर खुली !
मुंबई – राज्यातील कोरोनाचे सावट कमी होत असल्याने येत्या 4 ऑक्टोबर पासून शाळा तसेच 7 ऑक्टोबर म्हणजे घटस्थापना पासून मंदिर उघडण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे . घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरे उघडली जाणार आहेत. नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे ७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव […]
दहावी बारावीच्या मूल्यांकणाचा फॉर्म्युला ठरला !
मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकनाधारे गुण देण्याचा फार्म्युला शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला आहे .त्यानुसार दहावी,अकरावी चे 30 / 30 गुण अन बारावीचे 40 गुण असे मूल्यांकन केले जाईल अशी माहिती गायकवाड यांनी दिली . इयत्ता दहावी मधील बोर्डाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवलेल्या तीन विषयांचे सरासरी गुण यावर आधारित […]
राज्यातील बारावीच्या परीक्षा रद्द !
मुंबई – राज्यातील बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आता मूल्यमापन करून गुण दिले जातील अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली . कोरोना १९ची गंभीर परिस्थिती, मुलांमधील वाढता प्रादुर्भाव, तिसऱ्या लाटेची शक्यता इत्यादी बाबी विचारात घेता परिस्थिती अजूनही सामान्य झालेली नाही. इ. १२ […]
मूल्यमापन करून विद्यार्थ्यांना करणार पास – गायकवाड !
मुंबई – दहावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून नववी च्या वर्गात असताना विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व इतर गोष्टी विचारात घेऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाईल असे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले . दहावी आणि बारावी परीक्षांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी आम्ही चर्चा केली आहे. दुसऱ्या लाटेत संसर्ग कशापद्धतीने वाढतो आहे हे आपण […]
दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या !
मुंबई – राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आल्या असून आता या परिक्ष मे आणि जून महिन्यात होणार आहेत.शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिल्यानंतर पालक आणि विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे . कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. शिक्षणमंत्री वर्षा […]
दहावी बारावी ऑफलाईन,बाकी सगळे विद्यार्थी ढकलपास !
मुंबई – पहिलीपासून ते बारावी पर्यंत च्या विद्यार्थ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षणाची सक्ती केल्यावर शालेय शिक्षण विभागाने सुरवातीला पाहिले ते आठवी आणि आता नववी व अकरावीच्या परीक्षा न घेता थेट या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे,दुसरीकडे दहावी आणि बारावीच्या परीक्षा मात्र ऑफलाईन होणार अस स्पष्ट करण्यात आलं आहे . कोरोनाची स्थिती राज्यात […]
दहावी बारावीला होम सेंटर,एक तासाचा वेळ वाढवून मिळणार !
मुंबई – राज्यभरातील दहावी आणि बारावीच्या परिक्षासाठी होम सेंटर असणार आहे तसेच विद्यार्थ्यांना तीन तासाव्यक्तिरिक्त अधिकचे किमान पंधरा मिनिटं आणि जास्तीत जास्त एक तासाचा वेळ वाढवून दिला जाणार आहे .राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली . मुंबई, पुणे,नागपूर, औरंगाबाद, अमरावती आदी शहरांची परिस्थिती लक्षात घेता राज्यभरातील सर्वच शाळा आणि कनिष्ठ […]