बीड / लक्ष्मीकांत रुईकर राज्याच्या गृहमंत्र्यावर त्यांच्याच खात्यातील एक उच्चपदस्थ अधिकारी कोट्यवधी रुपये वसुली च टार्गेट दिल्याचा खळबळजनक आरोप करतो अन त्यानंतर दहा दिवसांनी हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर आणि न्यायालयाने दखल घेतल्यानंतर नैतिकतेची आठवण होते अन गृहमंत्री आपल्या पदाचा राजीनामा देतात,पुन्हा वर सांगितले जात की चौकशीमध्ये बाधा येऊ नये म्हणून आणि नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा […]
डागाळलेली वर्दी अन बरबटलेली खादी !
लक्ष्मीकांत रुईकर / बीडसचिन वाझे ,परमवीर सिंग आणि अनिल देशमुख या प्रकरणामुळे राजकारणातील गुन्हेगारी आणि खाकीच्या आडून सुरू असलेली वसुली हे गंभीर विषय प्रथमच सामान्य माणसासमोर आले आहेत .तस पाहिलं तर सगळ्या लोकांना माहीत आहे की पुढारी अन अधिकारी हे मिळून मिसळून वागतात,पण लेटरबॉम्ब ने राज्याच्या राजकारणाचा अन पोलीस दलाचा जो काळाकुट्ट चेहरा उघड केला […]
त्या पत्राची शहानिशा करणार -मुख्यमंत्री कार्यालय !
मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी टाकलेल्या लेटरबॉम्ब मुळे एकीकडे महाविकास आघाडी सरकारमध्ये भूकम्प आला असताना आता मुख्यमंत्री कार्यालयाने त्या पात्राची तपासणी केली जाईल आणि त्यांनी ज्या मेल आयडी वरून हे पत्र पाठवले आहे तो त्यांचाच आहे का ? अस म्हणत या पत्रावर त्यांची स्वाक्षरी नसल्याचे सांगत आजतरी सावध भूमिका घेतली आहे […]
लेटरबॉम्ब प्रकरणात राज ठाकरे यांची उडी,देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी !
मुंबई – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कलेक्शन चे आरोप झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून विरोधीपक्षासह आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही या प्रकरणात उडी घेतली आहे .महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी घटना असून तातडीने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी केली आहे . मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्री […]