मुंबई – राज्यातील 25 जिल्हा परिषद, महापालिका आणि पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली असून राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भातील परिपत्रक काढून माहिती दिली आहे. राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम १९६१ मध्ये केलेल्या दुरूस्तीच्या पार्श्वभमीवर जिल्हा परिषद, महापालिका आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. दरम्यान, शिंदे फडणवीस सरकारने महापालिकांच्या […]
शिवसेना कोणाची ! 8 ऑगस्ट ला सुनावणी !
मुंबई- एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना कोणाची,मालक कोण असे प्रश्न निर्माण झाले होते. एकनाथ शिंदे यांनी 41 आमदार,12 खासदार आलेल्या गटात सहभागी करून घेत थेट उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले.आता हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला असून 8 ऑगस्ट रोजी यावर सुनावणी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना पक्षावर दावा करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत […]
जिल्ह्यातील नगरपालिका निवडणूक ऑक्टोबर नंतर होणार !
बीड- पावसाळ्यात नगर पालिका निवडणूक घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने असमर्थता दर्शवल्याने आता जिल्ह्यातील सहा नगर पालिकांच्या निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे. मात्र मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातील निवडणुका पुढील महिन्यात होतील अशी माहिती आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घेऊ नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने नव्याने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.मात्र बीडचे जिल्हाधिकारी […]
नगरपरिषद निवडणूक स्थगित !
मुंबई- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित करण्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने आज येथे केली.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडणूक होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर हा निर्णय झाल्याने अनेकांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने 8 जुलै 2022 रोजी या निवडणुकांची घोषणा […]
जि प प स आरक्षण सोडत रद्द !
बीड- ओबीसी आरक्षणाबाबत निर्णय होईपर्यंत नव्याने निवडणूक जाहीर करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने उद्या होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या गट आणि गणाची आरक्षण सोडत रद्द करण्यात आली आहे.त्यामुळे गावच्या कारभारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेकांचा हिरमोड झाला आहे. राज्यातील ओबीसी समाजाला दिलेले आरक्षण रद्द झाल्यावर याबाबत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.त्यानंतर न्यायालयाने […]
नगर पालिका निवडणूक जाहीर !
बीड – बीड जिल्ह्यातील सहा नगरपालिकांसह राज्यातील 92 नगरपालिका आणि चार नगरपंचायत च्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत 22 जुलैपासून 28 पर्यंत उमेदवारी अर्ज भरताना येणार असून चार ऑगस्ट पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत तर 18ऑगस्ट रोजी मतदान होईल आणि निकाल 19 ऑगस्ट रोजी लागतील असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून […]
पावसाचा अंदाज घेऊन निवडणूक घ्या – सर्वोच्च न्यायालय !
नवी दिल्ली- जून ठिकाणी पाऊस पडत नाही किंवा कमी पडतो त्या ठिकाणी निवडणूक घ्यायला काय हरकत आहे असा सवाल करत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला तातडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक बाबत निर्णय घ्यावा असे म्हटले आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ओबीसी आरक्षणाच्या विषयावरून पुढे ढकलण्यात आल्या आहेत.याबाबत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने निवडणूक आयोगाला […]
राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका !
नवी दिल्ली- ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून पुढे ढकलण्यात आलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या दोन आठवड्यात जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. राज्य सरकारला हा मोठा धक्का मानला जात आहे.सर्वोच्च न्यायालयाने आज हा निकाल दिल्याने आता राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम २ […]
जून अखेर जिल्हा परिषद, नगर पालिकेचा रणसंग्राम !
मुंबई – ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून लांबलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या जुलै अखेर होण्याची शक्यता आहे.राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या शपथपत्रात ही माहिती दिली आहे. राज्यातील मुदत संपलेल्या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतींसह जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींच्या 17 जून ते 11 जुलै या कालावधीत या निवडणूक घेणे शक्य असल्याचे राज्य निवडणूक […]
विरोधकांनी एकत्र येण्याची हीच योग्य वेळ- पवार !
नवी दिल्ली- पाच राज्याचे निकाल हे विचार करायला भाग पाडणारे आहेत.मतदारांनी भाजपला स्वीकारलं असलं तरी भाजप विरोधात सर्वपक्षीय आघाडी करण्याबाबत विचार करण्याची हीच योग्य वेळ असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. पंजाबमधील शेतकऱ्यांचा राग मतमदानातून दिसला. त्यांनी भाजपाला हरवलं काँग्रेसला हरवलं आणि नव्या पक्षाच्या हातात सत्ता दिली. केजरीवालांच्या दिल्लीतील कामगिरीमुळे पंजाबमध्ये […]