मुंबई – गोव्यातील यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत या दोन नेत्यांच्या मेहनतीचे यश असल्याचे मत गोवा भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. गोव्यात पुन्हा एकदा भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले असून सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. गोव्यात भाजपला निर्भेळ यश मिळवून दिल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यातील नागरिकांचं अभिनंदन केले. तसेच या […]
विरोधकांनी एकत्र येण्याची हीच योग्य वेळ- पवार !
नवी दिल्ली- पाच राज्याचे निकाल हे विचार करायला भाग पाडणारे आहेत.मतदारांनी भाजपला स्वीकारलं असलं तरी भाजप विरोधात सर्वपक्षीय आघाडी करण्याबाबत विचार करण्याची हीच योग्य वेळ असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. पंजाबमधील शेतकऱ्यांचा राग मतमदानातून दिसला. त्यांनी भाजपाला हरवलं काँग्रेसला हरवलं आणि नव्या पक्षाच्या हातात सत्ता दिली. केजरीवालांच्या दिल्लीतील कामगिरीमुळे पंजाबमध्ये […]
यूपी,गोवा,उत्तराखंड सह मणिपूर भाजपकडे !
नवी दिल्ली- देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश सह पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालाचे कल हळूहळू स्पष्ट होत आहेत.उत्तरप्रदेश, गोवा,उत्तराखंड सह मणिपूर देखील भाजपने बहुमताने ताब्यात घेतल्याचं चित्र आहे.तर पंजाब मध्ये आम आदमी पार्टी ने काँगेसवर झाडू फिरवत तब्बल 90 जगावर आघाडी घेतली आहे. देशाच्या पंतप्रधान पदाचा मार्ग ज्या उत्तरप्रदेश मधून जातो त्या राज्यात पाच वर्षांपूर्वी भाजपने […]
पाकच्या विजयाचा जल्लोष,देशद्रोहाचा गुन्हा दाखल !
नवी दिल्ली- भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्यात पाकिस्तान विजयी झाल्यानंतर फटाके फोडून जल्लोष साजरा करणाऱ्याना योगी आदित्यनाथ सरकारने दणका दिला आहे.भारतात राहून पाकिस्तानच्या विजयाबाबत जल्लोष करणाऱ्या लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनाचा […]