मुंबई – स्फोटकाने भरलेली कार आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एन्काऊण्टर स्पेशलिस्ट अशी ख्याती असलेले मुंबई पोलिस दलातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली आहे. एनआयएने शर्मांच्या घरावर सकाळी सहा वाजल्यापासून छापेमारी सुरु केली. अँटिलिया केस आणि मनसुख हिरेख हत्या प्रकरणात छापेमारी सुरु असून शर्मांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात […]
सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला धक्का !
नवी दिल्ली -राज्याचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि जयश्री पाटील यांच्या याचिकेविरोधात राज्य सरकार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने सरकारला मोठा धक्का बसला आहे . अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात दोन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. एक माजी गृहमंत्री […]
वाझे च्या लेटरबॉम्ब ने शरद पवार,अनिल देशमुख, अनिल परब यांच्यावर आरोप !
मुंबई – राज्याचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या लेटरबॉम्ब मुळे गृहमंत्र्यांची विकेट जाऊन चोवीस तास उलटले तोच पुन्हा एका नव्या लेटरबॉम्ब ने खळबळ उडाली आहे .अंबानी स्फोटक प्रकरणी एन आय ए कोठडीत असलेले निलंबित एपीआय सचिन वाझे यांनी लिहिलेल्या पत्रात अनिल देशमुख यांनी शरद पवार यांच्या नावाने दोन कोटी मागितले तर परिवहनमंत्री अनिल परब […]
नागवी नैतिकता …………!
बीड / लक्ष्मीकांत रुईकर राज्याच्या गृहमंत्र्यावर त्यांच्याच खात्यातील एक उच्चपदस्थ अधिकारी कोट्यवधी रुपये वसुली च टार्गेट दिल्याचा खळबळजनक आरोप करतो अन त्यानंतर दहा दिवसांनी हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर आणि न्यायालयाने दखल घेतल्यानंतर नैतिकतेची आठवण होते अन गृहमंत्री आपल्या पदाचा राजीनामा देतात,पुन्हा वर सांगितले जात की चौकशीमध्ये बाधा येऊ नये म्हणून आणि नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा […]
राऊत यांच्या रोखठोक ला अजित दादांचे कडक उत्तर !
मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या रोखठोक मुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच भडकले असून महाविकास आघाडीमध्ये कोणीही मिठाचा खडा टाकण्याच काम करू नये,अशी वक्तव्य टाळली पाहिजेत अशा शब्दात पवार यांनी राऊत यांचे कान टोचले आहेत . महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणीही मिठाचा खडा टाकण्याचे काम करु नये,’ अशा स्पष्ट शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी […]
मनसुख हिरेन यांची हत्या वाझें नेच केली !
मुंबई – मुंबईतील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर तपास करणाऱ्या एटीएसने हिरेन यांची हत्याच झाल्याचा दावा केला असून या प्रकरणी विनायक शिंदे आणि नरेश गोर या दोघांच्या मदतीने वाझे यांनीच ही हत्या केल्याचा दावा करण्यात आला आहे . राज्याच्या राजकारणात नव्हे तर देशात खळबळ उडवून देणाऱ्या अंबानी स्फोटक कार प्रकरणात एन आय ए ने ताब्यात […]
डागाळलेली वर्दी अन बरबटलेली खादी !
लक्ष्मीकांत रुईकर / बीडसचिन वाझे ,परमवीर सिंग आणि अनिल देशमुख या प्रकरणामुळे राजकारणातील गुन्हेगारी आणि खाकीच्या आडून सुरू असलेली वसुली हे गंभीर विषय प्रथमच सामान्य माणसासमोर आले आहेत .तस पाहिलं तर सगळ्या लोकांना माहीत आहे की पुढारी अन अधिकारी हे मिळून मिसळून वागतात,पण लेटरबॉम्ब ने राज्याच्या राजकारणाचा अन पोलीस दलाचा जो काळाकुट्ट चेहरा उघड केला […]
देशमुख यांच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील – पवार !
नवी दिल्ली – राज्याच्या राजकारणात भूकंप घडवणाऱ्या लेटरबॉम्ब वर बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकप्रकारे गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण करत त्यांच्या राजीनाम्या बाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील अस सांगून परमवीर सिंग यांनी आजच हे पत्र का लिहिले असा सवाल केला .त्याचसोबत या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याची मागणी केली .या प्रकरणाचा सरकारच्या […]
त्या पत्राची शहानिशा करणार -मुख्यमंत्री कार्यालय !
मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी टाकलेल्या लेटरबॉम्ब मुळे एकीकडे महाविकास आघाडी सरकारमध्ये भूकम्प आला असताना आता मुख्यमंत्री कार्यालयाने त्या पात्राची तपासणी केली जाईल आणि त्यांनी ज्या मेल आयडी वरून हे पत्र पाठवले आहे तो त्यांचाच आहे का ? अस म्हणत या पत्रावर त्यांची स्वाक्षरी नसल्याचे सांगत आजतरी सावध भूमिका घेतली आहे […]
लेटरबॉम्ब प्रकरणात राज ठाकरे यांची उडी,देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी !
मुंबई – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कलेक्शन चे आरोप झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून विरोधीपक्षासह आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही या प्रकरणात उडी घेतली आहे .महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी घटना असून तातडीने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी केली आहे . मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्री […]