विशेष संपादकीय / लक्ष्मीकांत रुईकर राजकारणात एकतर शब्द देऊ नये अन दिला तर तो शब्द शेवटपर्यंत पाळावा तरच तुम्ही सर्वमान्य नेते होऊ शकता हे सत्य आहे.अन या सत्याच्याच आधारावर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेच्या आखाड्यात पवार आणि ठाकरे यांच्यासारख्या पहिलवानांना धूळ चारली. फडणवीस यांच्या खेळीने महाविकास आघाडी अजूनही भानावर येऊ शकलेली नाही हे विशेष.अडीच वर्षे मुख्यमंत्री […]
महाविकास आघाडीला धक्का !भाजपचा तिसरा उमेदवार विजयी !!
मुंबई – देशाचे लक्ष लागलेल्या आणि हाय व्होल्टेज ड्रामा ठरलेल्या महाराष्ट्र राज्यसभा निवडणुकीत संजय राऊत,इम्रान प्रतापगढी,प्रफुल्ल पटेल, अनिल बोंडे,पियुष गोयल हे पहिल्या फेरीत विजयी झाले.भाजपच्या दोन्ही उमेदवारांना सर्वाधिक 48 मते मिळाली तर संजय राऊत यांना 42 मते मिळाली. सहाव्या जागेसाठी अटीतटीची निवडणूक होऊन त्यात भाजपचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला.भाजपच्या उमेदवाराचा झालेला विजय हा महाविकास […]
राज्यसभेसाठी मतदान कसे होते,नेमकी प्रक्रिया काय ?
मुंबई – राज्यसभेची उद्या निवडणूक होत आहे.या निवडणुकीत मतदान कशाप्रकारे केले जाते.मत बाद होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी,काय केल्यास मत बाद होईल याबाबत अनेक प्रश्न सामान्य नागरिकांसह आमदारांच्या मनात देखील आहेत.नेमकं कस असत हे मतदान चला तर मग जाणून घेऊया . मतदानासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदाराला (आमदार) पेन दिला जातो. त्याचाच वापर आमदाराला मतदान […]
महाविकास आघाडीला धक्का !देशमुख, मलिक यांना मतदानाचा अधिकार नाही !!
मुंबई – ईडीच्या कोठडीत असलेले मंत्री नवाब मलिक आणि माजीमंत्री अनिल देशमुख यांना मतदानाचा अधिकार न्यायालयाने नाकारला आहे.राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाचा हा निकाल महाविकास आघाडीला धक्का मानला जात आहे.एक एक मत महत्वाचं असताना आता हक्काची दोन मतं मिळणार नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस ने या प्रकरणात उच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने शिवसेनेचे […]
क्रॉस व्होटिंग केल्यास कारवाई होणार का ?
मुंबई- उद्या 10 जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्यास त्या आमदारांवर कारवाई होणार का? याबाबत वेगवेगळे मतप्रवाह दिसून येत आहेत.प्रत्यक्षात क्रॉस व्होटिंग केल्यास आमदारकी जाणार नाही मात्र शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.क्रॉस व्होटिंग बाबत विरोधी उमेदवाराने आक्षेप घेतल्यास ते मत बाद होऊ शकते हे मात्र निश्चित आहे. राज्यसभेच्या […]
देशमुख, मलिक यांना मतदान करता येणार की नाही ?
मुंबई – राज्यसभेच्या निवडणुकीत जेलमध्ये असलेले माजीमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांना मतदान करता येणार की नाही हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस श्रेष्ठीसमोर निर्माण झाला आहे.कायदेशीर दृष्ट्या या दोघांना मतदान करता येणं शक्य नाहीये मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसभेच्या ६ जागांसाठी भाजपनं पियुष गोयल,अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक […]
राज्यसभा निवडणूक चुरशीची होणार ! भाजपकडून तिसरा उमेदवार रिंगणात !!
मुंबई – येत्या 10 जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत भाजपने धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून तिसरा उमेदवार रिंगणात उतरवला आहे.त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित झाले आहे. घोडेबाजार होणार नाही अन आमचा उमेदवार विजयी होईल असा विश्वास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. राज्यसभेच्या 57 जागांसाठी निवडणूक होत आहे.यात महाराष्ट्रातून सहा जागेवर निवडणूक […]
गोयल,बोंडे यांना राज्यसभेची उमेदवारी !
नवी दिल्ली- राज्यसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी भाजपने आज महाराष्ट्रातून मंत्री पियुष गोयल आणि माजीमंत्री अनिल बोंडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.भाजप तिसरा उमेदवार देणार की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने विविध राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी नावांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर […]
मोदी – पवारांच्या भेटीमागे दडलंय काय ?
नवी दिल्ली- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये तब्बल तासभारपेक्षा जास्त वेळ चर्चा झाली .या चर्चेचा तपशील बाहेर आला नसला तरी या भेटीपूर्वी पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि पियुष गोयल यांची भेट घेतली होती .त्यामुळे राजकिय चर्चांना उधाण आले आहे . केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर प्रथमच शरद पवार हे मोदींच्या भेटीला […]