मुंबई – परळी मतदारसंघातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी अधिकचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे करत असलेल्या पाठपुराव्यास मोठे यश आले असून, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज परळी मतदारसंघातील प्रस्तावित 23 प्रकल्पांपैकी 10 प्रकल्पांना पाणी उपलब्धता प्रमाणपत्र तातडीने देऊन त्या 10 प्रकल्पांना मंजुरी देण्याचे निर्देश ना. पाटील यांनी विभागाला दिले आहेत. जलसंपदा मंत्री […]
स्वस्तात सोने !आरोपींना गुजरात बॉर्डरवरून ठोकल्या बेड्या !!
परळी – स्वस्तात सोने खरेदी करणे परळीच्या व्यापाऱ्याला चांगलेच महागात पडले.मात्र पोलिसांच्या मेहनतीला वर्षभरानंतर यश आले अन गुजरातच्या बॉर्डर पासून दोन कुख्यात आरोपींना अटक केली.विशेष म्हणजे या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांना अनेक दिवस वेष बदलून मेहनत घ्यावी लागली. गेल्या वर्षापूर्वी एक व्यापारी शंकर शहाणे यांना गुजरात मधील भुज कच्छ या ठिकाणी राहत असलेला एक चतुर […]
धनंजय मुंडे यांनी शब्द पाळला !शहरासाठी 63 कोटींच्या कामांना मंजुरी !!
परळी – परळी शहरात महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत परळी येथील नगरोत्थान रस्ते विकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रस्तावित केलेल्या 63 कोटी 23 लाख रुपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असून, निवडणुकांपूर्वी शहरातील उर्वरित रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा दिलेला शब्द पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पूर्ण केला आहे. याआधी नगरोत्थान विकास प्रकल्प टप्पा एक अंतर्गत सुमारे 40 […]
आर्थिक वादातून महिलेची हत्या !
परळी -परळी परीसरातील वाढत्या गुन्ह्याच्या घटना चिंता वाढवणाऱ्या आहेत.आज गावाजवळ असलेल्या आयेशा नगर येथे एका – ५० वर्षीय महिलेची चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आली.या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात त्या महिलेची १६ वर्षीय मुलगी देखील जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि. २६) दुपारी समोर आली. मयत महिलेचे नाव शेख मदिना शेख मंजीद […]
परळीत व्यापाऱ्याची आत्महत्या !
परळी – ग्लास अँड फर्निचर चा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याने दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केली.या घटनेने परळी शहरातील अरुणोदय मार्केटमध्ये खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. परळी शहरातील अरुणोदय मार्केट मध्ये प्रवीण मालेवार यांचे गायत्री ग्लास अँड फिटिंग हे फर्निचर चे दुकान आहे.गेल्या अनेक वर्षांपासून ते येथे व्यवसाय करतात.दरम्यान शुक्रवारी सकाळी […]
जलयुक्त शिवार घोटाळा ! तीन जणांना अटक !!
बीड – बीड जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवार घोटाळ्यात तीन जणांना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. काँगेस चे वसंत मुंडे यांच्या तक्रारीनंतर कृषी विभागाने या घोटाळ्याची चौकशी सुरू केली होती. आता यात सेवानिवृत्त झालेल्या कृषी सहायकांना अटक झाल्याने इतरांचे धाबे दणाणले आहेत. जलयुक्त शिवारच्या कामात अनियमितता आणि गैरप्रकार याचा तपास करण्यासाठी पाच पथकामार्फत चौकशी करण्यात आली […]
परळीतील तलाठी कार्यालयासह रस्त्यांसाठी 29 कोटी !
मुंबई – बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या मागणीनुसार परळी मतदारसंघातील 13 तलाठी कार्यालये व निवासस्थानांची उभारणी व 7 महत्वाच्या रस्त्यांच्या रुंदीकरण व सुधारणा कामे यासाठी हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमधून एकूण 29.13 कोटी रुपयांच्या कामांना निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे. परळी तालुक्यातील 13 तलाठी कार्यालये व निवासस्थाने त्या-त्या […]
जमिनीच्या वादातून धमकीचे सत्र!
बीड – भावकीच्या भांडणाचा त्रास इतरांना कसा द्यायचा अन त्यातून भावकीला पोलीस कारवाईला कसे सामोरे जायला लावायचे या अट्टहासापाई त्याला मंदिर उडवण्याची धमकी देण्याचा छंद जडला अन त्यातून पोलीस अन सामान्य नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागला.बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई आणि परळी येथील मंदिर उडवण्याचा प्रकार यातून घडल्याचे समोर आले आहे.अशाप्रकारे गेल्या पाच वर्षात तब्बल शंभर […]
मंदिर उडवण्याची धमकी,भावकीच्या वादातून घडला प्रकार !
बीड – बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या परळी वैद्यनाथ येथील वैद्यनाथ मंदिर आरडीएक्स ने उडवून देण्याच्या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.भावकीच्या वादातून नांदेड येथील काही जणांनी खोडसळपणे हा प्रकार केल्याचे समोर आले आहे.पोलीस अधिक तपास करीत आहेत. 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5 व्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी येथील प्रभू वैद्यनाथ देवल समितीचे विश्वस्त यांना आपण फार मोठ्या […]
परळी हेच पाचवे ज्योतिर्लिंग – शंकराचार्यांचा दावा !
परळी – भगवंत कणाकणात भरलेला आहे.मात्र काही स्थानांच्या बाबतीत विनाकारण भाविक भक्तांना विक्षेप दर्शवला जातो.बारा ज्योतिर्लिंग स्थानाबाबत काही भागात वेगवेगळे मतप्रवाह व मान्यता असल्याचे दिसते. वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थान हे नि:संशय परळी वैजनाथ हेच आहे. आद्य शंकराचार्यांपासुन ते आजपर्यंत सर्वांनी हेच स्थान दिग्दर्शित केलेले आहे.त्यामुळे हा कोणाच्या मान्यतेचा विषयच नाही तरीपण या मुद्यावरून होणारा संभ्रम दुर […]