औरंगाबाद – पंतप्रधान आवास योजनेचे टेंडर आपल्याला मिळावे यासाठी एकाच आयपी एड्रेस वरून टेंडर भरणे कंत्राटदाराला चांगलेच महागात पडले आहे.चारशे कोटींचा घोटाळा झाल्या प्रकरणी आता ईडी ने उडी घेतली असून समरथ कन्स्ट्रक्शन अँड जेव्ही, इंडो ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस आणि इतर सहयोगी कंपन्यांवर ईडी ने छापेमारी केली आहे. समरथ कन्स्ट्रक्शन अँड जे.व्ही, इंडो लग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस […]
कृषीमंत्री सत्तार यांच्या मुलींचा पगार बंद !
बीड – राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या शिक्षक असणाऱ्या दोन्ही मुलींचा बोगस टीईटी प्रमाणपत्र घोटाळ्यात समावेश असल्याने पगार बंद करण्यात आला आहे. सत्तार यांच्या या दोन्ही मुलींनी टीईटी प्रमाणपत्र बोगस जोडल्याचे उघड झाल्यानंतर गोंधळ निर्माण झाला होता. आता शासनाच्या आदेशानुसार यांच्यासह दोषी शिक्षकांचे पगार बंद करण्यात आले आहेत. राज्यभरात गाजलेल्या शिक्षक पात्रता अर्थात टीईटी घोटाळ्यात […]
शिवसेना कोणाची ! 8 ऑगस्ट ला सुनावणी !
मुंबई- एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना कोणाची,मालक कोण असे प्रश्न निर्माण झाले होते. एकनाथ शिंदे यांनी 41 आमदार,12 खासदार आलेल्या गटात सहभागी करून घेत थेट उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले.आता हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला असून 8 ऑगस्ट रोजी यावर सुनावणी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना पक्षावर दावा करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत […]
नामांतरावर शिंदे ,फडणवीस यांचे शिक्कामोर्तब !
मुंबई- महाविकास आघाडी सरकारने अल्पमतात असताना नामांतरचे निर्णय घेतले होते. यामुळे आज आम्ही नव्याने औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती सांभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशीव आणि नवी मुंबईतील विमानतळाचे नाव लोकनेते दि.बा. पाटील विमानतळ नवी मुंबई असे नामांतर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यावेळी […]
शनिवारचा आकडा साडेचारशेच्या घरात !
बीड – तीन हजार रुग्णांची तपासणी केल्यानंतर आतापर्यंत तीनशे सव्वातीनशे,पावणे चारशे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येणाऱ्या बीड जिल्ह्यात गेल्या दोन चार महिन्यातील रेकॉर्ड ब्रेक रुग्णसंख्या शनिवारी आढळून आली,तब्बल 434 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत .यात बीड,अंबाजोगाई, आष्टी,माजलगाव तालुक्यातील आकडे मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे . जिल्ह्यातील वडवणी 6, शिरूर 12,पाटोदा 23,परळी 54,माजलगाव 30,केज 22,गेवराई 13,धारूर 4,बीड […]
माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे निधन !
पुणे – येथील जिल्हा माहिती अधिकारी तथा प्रभारी माहिती उपसंचालक ,व्यंगचित्रकार राजेंद्र सरग यांचे पहाटे निधन झाले .शासकीय नोकरीत असून देखील विनोदी शैलीतील खास वेगळ्या व्यंगचित्रामुळे त्यांनी आपलं वेगळेपण जपलं होत,त्यांच्या मृत्यूने अनेकांना धक्का बसला आहे . बीड,परभणी,औरंगाबाद, नांदेड,नगर,लातूर,नागपूर,पुणे अशा अनेक जिल्ह्यात जिल्हा माहिती अधिकारी म्हणून सेवेत राहिलेले ,ज्या जिल्ह्यात जातील त्या जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये एक […]
खाजगी रुग्णालयात आरटीपीसीआर, अँटिजेंन ला परवानगी !
बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता यापुढे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची अँटिजेंन आणि आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली असून खाजगी रुग्णालयात अँटिजेंन टेस्ट ला परवानगी देण्यात आली आहे तसेच त्यासाठीचे साहित्य जिल्हा रुग्णालयातून उपलब्ध करून दिले जाईल,मात्र ही चाचणी केल्याशिवाय रुग्ण तपासणी करू नये असे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले […]
बुधवारी सव्वातीनशे पॉझिटिव्ह !
बीड – जिल्ह्यातील 2231 रुग्णांची तपासणी केली असता तब्बल 325 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून बाधितांचा आकडा कमी होत नसल्याने आरोग्य विभागावर अतिरिक्त ताण येऊ लागला आहे .बुधवारच्या अहवालात बीड, अंबाजोगाई, माजलगाव परळी या तालुक्यात रुग्णसंख्या वाढल्याचे चित्र आहे . जिल्ह्यातील वडवणी 5,शिरूर 7,पाटोदा 24,परळी 41,माजलगाव 30,केज 21,गेवराई 21,धारूर 4,बीड 98,आष्टी 34 आणि अंबाजोगाई मध्ये तब्बल […]
औरंगाबाद चा लॉक डाऊन रद्द !
औरंगाबाद – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा रोज वाढत असलेला आकडा पाहता 30 मार्च च्या रात्रीपासून संपूर्ण जिल्ह्यात लॉक डाऊन लावण्याचा निर्णय अखेर प्रशासनाने मागे घेतला आहे .औरंगाबाद शहरात आज मध्यरात्रीपासून लागू होणार लॉकडाऊन रद्द करण्यात आला आहे, पुढील आदेश येईपर्यंत शहरात लॉकडाऊन नसणार आहे, अशी घोषणा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली आहे औरंगाबाद शहरात कोरोनाचा मोठा […]
दोन हजारात 318 पॉझिटिव्ह !
बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा कमी होत नसल्याचे चित्र आहे,सोमवारी तब्बल 2036 रुग्णांची तपासणी केली असता त्यात पुन्हा एकदा 318 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत,यात बीड,अंबाजोगाई आष्टी येथील आकडे जास्त आहेत,त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे . जिल्ह्यातील वडवणी 1,पाटोदा 18,परळी 38,माजलगाव 31,केज 25,धरून 7,बीड 88,आष्टी 42 आणि अंबाजोगाई मध्ये 59 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले […]