मुंबई – क्रिकेट हा बे भरवशाचा खेळ आहे अस म्हणतात,तसच क्रिकेटरच्या आयुष्याच देखील आहे.जगातील पाच दिग्गज खेळाडू हे मरणाच्या दारातून परत आलेत अन त्यांनी आपलं नाव क्रिकेट जगतावर कोरल आहे,विशेष म्हणजे भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी अन युवा फलंदाज करुण नायर यांच्या आयुष्यात आलेले प्रसंग डोळ्यात पाणी आणणारे आहेत . भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान […]