News & View

ताज्या घडामोडी

Tag: #एकनाथ शिंदे

  • बांगर यांच्या पाठीशी परळीची ताकद- मुंडे !

    पाटोदा -सहकारात मोठी कामगिरी करणाऱ्या बांगर कुटुंबाच्या पाठीशी म्हणजेच पाटोद्याच्या पाठीशी आता परळीची ताकद असणार आहे असा शब्द माजीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला.पाटोदा येथे सहकार महर्षी रामकृष्ण बांगर यांच्या सतराव्या वाढदिवसानिमित्त ‘सहकार महर्षी फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. या अभिष्टचिंतन सोहळ्याला सिनेकलावंतांसह विविध राजकीय नेते यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शनिवारी या सोहळ्याला तुफान गर्दी झाल्याचे…

  • माझ्यासाठी दिल्ली खूप दूर – धनंजय मुंडे यांनी जोडले पत्रकारांसमोर हात !

    बीड- मी राज्यातच काम करण्यास इच्छुक असून माझ्यासाठी दिल्ली अजून वीस-पंचवीस वर्ष दूर आहे असं म्हणत राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी लोकसभेसाठी त्यांच्या नावाची होणारी चर्चा थांबवली . जवाहर आणि वैद्यनाथ मध्ये दोघा बहीण भावांची झालेली अंडरस्टँडिंग ही नवे समीकरण उदयाला घालणार आहे का या प्रश्नावर त्यांनी पत्रकारांसमोर हात जोडत हे तुम्ही समोरच्यांना सुद्धा…

  • रेशनवर मिळणार ज्वारी अन बाजरी !

    बीड- राज्यातील सात कोटी जनतेला गहू आणि तांदळासोबत आता ज्वारी आणि बाजरी देखील रेशन मार्फत वितरित केली जाणार आहे.तृणधान्याचे आहारात जास्तीतजास्त समायोजन व्हावे याउद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या राज्यातील सात कोटी दारिद्य्ररेषेखालील शिधापत्रिकाधारकांना 2 किलो तांदूळ आणि 3 किलो गहू दिले जातात. याऐवजी किंवा याबरोबरच ज्वारी आणि बाजरी शिधापत्रिकेवर दिली जाणार आहे. काही…

  • रिटायरमेंट ला एक दिवस असणाऱ्यांना पदोन्नती देण्याचा शिक्षण विभागाचा डाव !

    शिक्षणाधिकारी कुलकर्णी यांचे दाम करी काम धोरण शासनाला चुना लावणारे !! बीड- नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बीडचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी भलतेच मेहरबान झाल्याचे दिसत आहे.31 मे ला रिटायर होणाऱ्या काही मुख्याध्यापक आणि शिक्षकांना 30 मे रोजी पदोन्नती देण्यासाठी कुलकर्णी आणि टीम कामाला लागली आहे.यासाठी मोठी आर्थिक उलाढाल झाली असून एक दिवसानंतर रिटायर होणाऱ्यांना सुट्टीच्या…

  • सेंगोल म्हणजे काय ? नव्या सभागृहात होणार स्थापना !!

    नवी दिल्ली- भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी लॉर्ड माउंट बॅटन यांच्याकडून तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी जो सेंगोल स्वीकारून शपथ घेतली आज 75वर्षानंतर पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नव्या सभागृहात सेंगोल ची स्थापना केली जाईल आणि सभागृहाचे शानदार उद्घाटन थाटात संपन्न होईल. या सेंगोल चा इतिहास मोठा रंजक आहे. ब्रिटिशांच्या…

  • खासदारांची संख्या वाढणार !नव्या संसद भवनाची ही आहेत वैशिष्ट्ये !!

    नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वा विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त उदघाटन होणाऱ्या नव्या संसद भवनात तब्बल1400 खासदार बसू शकतील एवढी आसनक्षमता तयार केली आहे.त्यामुळे लवकरच लोकसभा सदस्यांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संसदेच्या या नव्या इमारतीला 4 मजले, 6 प्रवेशद्वार असतील.लोकसभेचे 1 हजार, तर राज्यसभेचे साधारण 400 खासदार बसू शकतील…

  • अंशतः अनुदानित शाळेवरील शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न सुटणार !

    बीड- अंशतः अनुदानित शाळांमधील अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे त्याच शाळेवर समायोजन करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने सरकारकडे पाठवला आहे.लवकरच त्याला मंजुरी मिळाल्यास या शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ‘आरटीई’च्या निकषांनुसार प्रत्येकी ३० विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक, असे समिकरण आहे. तरीपण सद्य:स्थितीत राज्यातील ८९ हजार शाळांमध्ये ६७ हजारांहून अधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. दरम्यान, पूर्वीच्या शासन निर्णयानुसार १०० टक्के…

  • अंशतः अनुदानित शाळेवरील शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न सुटणार !

    बीड- अंशतः अनुदानित शाळांमधील अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे त्याच शाळेवर समायोजन करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने सरकारकडे पाठवला आहे.लवकरच त्याला मंजुरी मिळाल्यास या शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ‘आरटीई’च्या निकषांनुसार प्रत्येकी ३० विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक, असे समिकरण आहे. तरीपण सद्य:स्थितीत राज्यातील ८९ हजार शाळांमध्ये ६७ हजारांहून अधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. दरम्यान, पूर्वीच्या शासन निर्णयानुसार १०० टक्के…

  • बारावीत पुन्हा पोरीचं हुशार !

    बीड- बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यावर्षी देखील मुलींनी बाजी मारली आहे.राज्याचा निकाल 91 टक्के लागला आहे,सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा आहे तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाचा राज्याचा एकूण निकाल 91.25 टक्के इतका लागला आहे. बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard.in किंवा maharesult.nic.in या अधिकृत वेबसाइटला…

  • आता टीसी मुळे प्रवेश अडणार नाही !

    बीड- एखाद्या विद्यार्थ्यांकडे शाळा सोडल्याचा दाखला अर्थात टीसी नसेल तर त्याला नव्या शाळेत प्रवेशास अडचणी येत असत,मात्र राज्य शासनाने ही अडचण दूर केली आहे.आता टीसी नाही म्हणून कोणत्याही विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारला जाणार नाहीये,असे झाल्यास संबंधित मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई होईल असा इशारा दिला आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या राज्यभरात ४८ लाखांपर्यंत आहे. कोरोनाच्या…