March 25, 2023

भोंगे उतरलेच पाहिजेत – राज गर्जना !

भोंगे उतरलेच पाहिजेत – राज गर्जना !

औरंगाबाद – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच राज्यात जाती जातीत विष पेरलं असगी टीका करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरलेच पाहिजेत नाहीतर 4 मे पासून देशभरात हनुमान चालीसा लावण्यात येईल असा इशारा दिला.

मुंबई आणि ठाणे येथील सभेनंतर राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेकडे राज्याचे लक्ष लागले होते.राज यांनी या सभेत शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली.

शरद पवार यांनीच जाती जातीत विष पेरलं. यांना सत्तेसाठी जातीयवाद करावा वाटतो,जेम्स लेन च्या विषयात विनाकारण बाबासाहेब पुरंदरे यांना ओढण्यात आलं.पवार त्यावेळी सत्तेत होते,का नाही लेन ला फरफटत आणलं असा सवाल त्यांनी यावेळी केला.

राज्यातील मशिदीवरील भोंग्यामुळे होणारा त्रास अन त्या विरोधात मनसे ने उठवलेला आवाज हा कायम राहील.आम्हाला दंगली घडवायच्या नाहीत मात्र सरकारने ऐकले नाही तर आम्हाला धर्माचे उत्तर धर्माने द्यावे लागेल असा इशारा राज यांनी दिला.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click