बीड- कलियुगाकडून कलायुगाकडे नेण्याचं काम संस्कार भारती करते आहे अस म्हणत प्रसिद्ध सिनेअभिनेते संदिप पाठक यांनी संस्कार भारतीच्या कलासाधक संगमचे कौतुक केले. यावेळी संदिप यांनी महापुरुष, संत यांच्यावरून जो वाद सुरू आहे तो अयोग्य आहे असे मत व्यक्त केले.यावेळी त्यांनी वऱ्हाड निघालय लंडनला या नाटकातील प्रसंग सादर करत उपस्थितांची मने जिंकली. संस्कार भारतीच्या बीड येथे […]
संस्कार भारतीच्या व्यासपीठावर स्थानिक कलावंतांची संगीत मैफल रंगली !
बीड-व्यासपीठ कुठलेही असो बीडच्या कलावंतांना तोड नाही बीड शहरात होणाऱ्या विविध कार्यक्रमात स्थानिक कलावंतांच्या मैफिलीसाठी शेकडो रसिकांची दाद मिळते काल रात्री दहा वाजता संस्कार भारती आयोजित कलासाधारक संगम या व्यासपीठावर स्थानिक कलावंतांची संगीतमयफल चांगलीच रंगली गेल्या दोन दिवसापासून बेड शहरात 14 जिल्ह्यातील कलाकारांची मांदियाळी जमलेली आहे संस्कार भारती ने कला साधक संगम सोहळा आयोजित केला […]
तरंगत्या रंगमंचावर नृत्याविष्कार;रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले !
बीड- चोहोबाजूंनी पाणीच पाणी,पाठीशी शंभू महादेव मंदिर अन जलाशयाच्या मध्यभागी तरंगता रंगमंच .या तरंगत्या रंगमंचावर भरतनाट्यम च्या माध्यमातून गणेश वंदनेसह वेगवेगळे नृत्याविष्कार सादर करणाऱ्या कलाकार.एका आगळ्यावेगळ्या वातावरणात बीड सहित 14 जिल्ह्यातून आलेल्या संस्कार भारतीच्या कलासाधकांनी या नृत्याविष्काराचा याची देही याची डोळा अनुभव घेतला अन भरभरून दाद दिली. बीड येथे आयोजित संस्कार भारतीच्या कलासाधक संगम कार्यक्रमात […]
संस्कार भारतीने कलाकार घडवत त्यांचे संघटन निर्माण करावे – सिनेअभिनेते योगेश सोमण !
बीड- आपले व आपल्यातील कलाकार तयार करा,त्यांच्यावर कलेचे संस्कार करा असे म्हणत संस्कार भारती म्हणजे कलाकार घडवणारी संस्था व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करताना जेष्ठ अभिनेते ,दिगदर्शक यांनी कलाकारांचे संघटन करण्यावर भर द्यावा असे निर्देश दिले.संस्कार भारती बीड जिल्ह्याच्या वतीने आयोजित कलासाधक संगम देवगिरी प्रांत 2022 चे आयोजन बीड येथे करण्यात आले आहे.या कार्यक्रमाची सुरुवात ध्येयगीताने […]
संस्कार भारतीचा बीडमध्ये कलासाधक संगम !
सिनेअभिनेते योगेश सोमण उदघाटक तर संदिप पाठक यांच्या हस्ते समारोप !! बीड- साहित्य,नाट्य,कला,क्रीडा यासह सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असणार्या संस्कार भारती च्या वतीने देवगिरी प्रांताचा कलासाधक संगम 2022 हा कार्यक्रम येत्या 23 ते 25 डिसेंबर 2022 दरम्यान राजयोग मंगल कार्यालय,आशा टॉकीज जवळ ,बीड येथे होत आहे.जळगाव ते लातूर अशा 14 जिल्ह्यातील देवगिरी प्रांताचे जवळपास एक हजार […]
जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन !
पुणे- साहित्य,लेखन,अभिनय,दिग्दर्शन अशा विविध क्षेत्रात आपली छाप सोडणारे चतुरस्त्र अभिनेते विक्रम गोखले यांचे अल्पशा आजाराने पुण्यात निधन झाले.गेल्या पंधरा दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.तुझेच मी गीत गात आहे या टीव्ही मालिकेत ते सध्या काम करत होते.गोखले यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेते विक्रम गोखले यांनी गेल्याच महिन्यात ३० ऑक्टोबर रोजी ८२ वा […]
आनंद भाटेंच्या सुरात बीडकर न्हाऊन निघाले !
बीड – बंदिष,ठुमरी नाट्यसंगीत, चित्रपट संगीत, अशा विविध गायन प्रकारांनी रसिकची पाडवा पहाट बीडकरांना एक वेगळी मेजवानी देऊन गेली. पंडित आनंद भाटे यांनी आपल्या चतुरस्त्र गायनाने बीडकरांना मंत्रमुग्ध केले. प्रतिवर्षीप्रमाणे फाउंडेशन च्या वतीने दि.26 ,ऑक्टोंबर 2022रोजी पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य पंडित आनंद भाटे यांच्या आवाजाची जादू […]
रॉजर बिन्नी बीसीसीआयचे अध्यक्ष !
मुंबई- भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या अर्थात बीसीसीआयच्या अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची निवड करण्यात आली तर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची कोषाध्यक्ष पदी आणि जय शहा यांची सचिव पदी निवड करण्यात आली. ‘बीसीसीआय’ पदाधिकारी निवडणुकीसाठी दि. ११ आणि १२ ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल झाले. १३ ऑक्टोबर अर्जांची छाननी झाली. आज मुंबईतील ताज हाॅटेलमध्ये […]
अंबाजोगाई ला सुरू होणार एफएम केंद्र !
अंबाजोगाई – देशातील चौदा राज्य व एका केंद्रशाषित प्रदेशात मिळून आकाशवाणी विभागाद्वारे हाेणारे माहिती प्रसारण, करमणूक, शैक्षणिक, आराेग्य आदी ज्ञानवाहक ४१ फ्रिक्वेन्सी माॅड्यूलेशन (एफएम) केंद्रांना नुकतीच मान्यता मिळाली आहे. त्यात महाराष्ट्रातून एकमेव बीड जिल्ह्यातील अंबाजाेगाईजवळच्या पिंपळा गावानजीकच्या दूरदर्शन केंद्राच्या ठिकाहून एफएम केंद्र सुरू करण्यात येणार असून त्यासाठी ९ काेटी ६२ लाख रुपयांच्या निधीसही मान्यता देण्यात आली […]
कॉमेडी चा बादशहा राजू श्रीवास्तव चे निधन !
मुंबई – गजोधर या आपल्या आगळ्या वेगळ्या पात्रामुळे देशभरात गाजलेला प्रसिद्ध विनोदी कलाकार,अभिनेता राजू श्रीवास्तव याचे प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले.मृत्यूसमयी त्याचे वय 52 वर्ष होते.राजू च्या निधनाने बॉलिवूड वर शोककळा पसरली आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ त्यानं प्रेक्षकांचे दिलखुलासपणे मनोरंजन केले होते. त्याच्या जाण्यानं टीव्ही मनोरंजन तसेच बॉलीवूडला मोठा धक्का बसला आहे. कित्येक मान्यवरांनी […]