-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वसंत🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन कृष्ण षष्ठी🌸 नक्षत्र…. विशाखा🌸 वार…. सोमवार🌼 दिनांक….. ०९ मार्च २०२६🌚 राहुकाल…. सकाळी ०७/३० ते ०९/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०६/४२ मि.🌘 सुर्यास्त ०६/३२ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️ दैनिक राशी…
-

भारत तिसऱ्यांदा विश्वविजेता!
अहमदाबाद –भारत आणि न्यूजीलंड दरम्यान अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये झालेल्या आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने किवीज चा मोठ्या फरकाने पराभव केला. भारताने 256 धावांचे दिलेले टार्गेट किवीज गाठू शकले नाहीत. संजू सॅमसन, ईशान किशन आणि अभिषेक शर्मा यांनी तर किवी गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली. संजूने सर्वाधिक ४६ चेंडूंत ८९ धावा कुटल्या,…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वसंत🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन कृष्ण पंचमी / रंगपंचमी🌸 नक्षत्र…. स्वाती🌸 वार…. रविवार🌼 दिनांक….. ०८ मार्च २०२६🌚 राहुकाल…. सायं ०४/३० ते ०६/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०७/०५ मि.🌘 सुर्यास्त ०६/२५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वसंत🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन कृष्ण चतुर्थी🌸 नक्षत्र…. चित्रा🌸 वार…. शनिवार🌼 दिनांक….. ०७ मार्च २०२६🌚 राहुकाल…. सकाळी ०९/०० ते १०/३०🌞 आजचा दिवस चांगला🌞 सुर्योदय ०६/४९ मि.🌘 सुर्यास्त ०६/३५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️ दैनिक राशी…
-

अर्चना कुटेला ईडी कडून अटक!
मुंबई -ज्ञानराधा मल्टी स्टेट अपहार प्रकरणी अर्चना कुटे यांना सक्त वसुली संचालनाल्याने अटक केली आहे. 2467 कोटी रुपयांच्या अपहाराचा ठपका कुटे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अर्चना कुटे यांना अटक केल्यानंतर मुंबई येथील विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आलं. पुढील तपासासाठी न्यायालयाने कुटे यांना 7 मार्चपर्यंत ईडी कोठडी ठोठावली आहे. इडीकडून जारी करण्यात आलेल्या प्रेस नोटमध्ये…
-

दोन लाखापर्यंत कर्जमाफी!
मुंबई –राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर केली. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्यात येणार आहे. अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी राज्यातील शेती क्षेत्राला दिलासा देण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याचे सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील…


